Thursday, September 04, 2025 02:58:25 AM
एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-13 17:05:06
पाणी तापवणाऱ्या बॉयलरच्या स्फोटामुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. त्याचवेळी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
2025-04-01 16:04:53
दिन
घन्टा
मिनेट